बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा खटला बीड मधून हलवून अन्य ठिकाणी चालवावा अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . याप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये अधिकारी बीडचे आहेत त्यामुळे तपासावर प्रभाव पडू शकतो त्यामुळे राज्याचा वरिष्ठ अधिकारी यात असावा आणि या तपासासाठी राज्याची स्वतंत्र टीम असायला हवी असं दानवे म्हणाले. जे पोलीस तपस करायला टाळाटाळ करत आहेत त्यांच्याकडे तपास का दिला तसंच तिथल्या सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड विरोधातला खटला चालवण्यास आयत्यावेळी नकार का दिला असे प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केले. एसटी महामंडळ सरकारला अंधारात ठेवून तेराशे एसटी बसेसचा करार करत असून यात २ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान, गृहमंत्री आणि…
January 19, 2025 -
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा
January 9, 2025 -
महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’; गतीमान आणि पारदर्शी…
January 9, 2025 -
महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय – राज्यपाल सी.…
January 9, 2025 -
प्रार्थनास्थळं विशेष तरतूद कायदा १९९१ प्रकरणी एमआयएम प्रमुख…
January 9, 2025 -
महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा – मंत्री…
January 9, 2025 -
देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग…
January 9, 2025 -
पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.
January 9, 2025 -
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, ३३ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर…
December 16, 2024 -
Man wearing black pullover hoodie to smoke light…
August 16, 2022 -
Well designed and well printed only for you…
August 16, 2022 -
Woman wearing a blue on leather by pink…
August 16, 2022 -
Dui fames tempora maiores dicta anim? Vel curae…
August 6, 2022